'... तर कॉलर पकडून त्याला घेऊन जाईन', 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर हार्दिकच्या आईने सगळ्यांना दिला होता इशारा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तुझ्यात जीव रंगला या मालिकेला इतकी लोकप्रियता मिळाली होती की हार्दिक आणि अक्षयाला भेटायला सेटवर दररोज अडीच-तीन हजार लोक यायचे. एक दिवस हार्दिकशी आई सेटवर आली आणि तिनं हार्दिकला प्रोड्यूसर समोर घरी घेऊन जाण्याचा इशारा दिला होता.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी. या मालिकेमुळे हार्दिक यशाच्या शिखरावर पोहोचला. राणा दाला पाहण्यासाठी लोक कोल्हापूरला शूटींगच्या सेटवर जायचे. सेटच्या बाहेर दररोज अडीच-तीन हजार लोक यायचे. याच सेटवर हार्दिकच्या आईने मालिकेच्या प्रोड्यूसरला ... तर मी त्याची लॉक पकडून त्याला घेऊन जाईन असं सांगितलं होतं. त्या असं का म्हणाल्या होत्या?
advertisement
मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हार्दिकनं त्याच्या प्रसिद्ध आणि यशाबद्दल सांगितलं. इतकं यश मिळूनही त्याचे जमिनीवर कसे हे देखील त्यानं सांगितलं. तो म्हणाला, "यश, प्रसिद्धीचं ओझ मी ठेवलंच नाही. मी सक्सेस डोक्यात जाऊ दिला नाही. ते सक्सेस माझ्या एकट्याचं नाहीये. प्रेक्षकांनी मला डोक्यावर घेतलं, रोड वाड्याच्या बाहेर अडीच-तीन हजार लोकं येतायत, हे मला वाटतं त्या कथानकाचं यश आहे. त्या कृपेनं कुठेतरी मला मिळालं."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








