सिनेमा नव्हे सत्य! बॉलिवूडमधील 10 शॉकिंग अफेअर्स, बायकांही काहीच बोलल्या नाहीत!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Love Affairs: बॉलिवूडमध्ये अशीही काही प्रकरणं आहेत, ज्यात पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे हे माहित असूनही त्यांच्या पत्नीने या प्रकरणी मौन बाळगले होते.
advertisement
advertisement
advertisement
आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब त्याच्यापेक्षा मोठी आहे. लग्नाच्या वेळी तिला कल्पना होती की तिचा नवरा नक्कीच दुरावेल. मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की ती यासाठी आधीच तयार होती. आदित्यचे नाव कंगनाशी जोडले गेले. मात्र या प्रकरणी ती शांत राहिली. तिला खात्री होती की तिचा नवरा नक्कीच परत येईल.
advertisement
राज बब्बर यांनी जेव्हा नादिरासमोर स्मिता पाटील यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली तेव्हा त्यांचे मन दुःखी झाले. तथापि, त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, "घराबाहेर कोणीतरी आहे जो राजला समजू शकतो याचा मला आनंद आहे." त्यांनी स्मितालाही माफ केले होते आणि ती एकटी आहे आणि तिला सोबतीची गरज आहे हे मान्य केले होते.
advertisement
advertisement
advertisement
शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनमशी लग्न करण्याचे वचन दिले होते. दरम्यान रीना रॉय त्यांच्या आयुष्यात आली. यावेळी त्यांनी इच्छा नसताना पूनमशी लग्न केले. पण ते रीना रॉयसोबतचे नाते तोडू शकले नाही. मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, “जेव्हा मी माझ्या प्रेयसीसोबत राहायचो तेव्हा मला माझ्या पत्नीबद्दल अपराधीपणाची भावना वाटायची आणि जेव्हा मी पत्नीसोबत असायचो तेव्हा मला असे वाटायचे की मी रीनाला खेळण्यासारखे का ठेवले आहे.”
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रकाश कौर यांनीही त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या महिलेची म्हणजेच हेमाची उपस्थिती मूकपणे सहन केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “जर अर्ध्याहून अधिक इंडस्ट्री हे करत असेल तर तिच्या पतीला चुकीचे का म्हटले जात आहे?” प्रकाश यांनी म्हटले होते की, “जर धर्मेंद्र यांच्या जागी कोणीही असता तरी त्याने माझ्याऐवजी हेमाला प्राधान्य दिले असते.”