वयाच्या 5 व्या वर्षी आलेलं अक्षय खन्नाच्या आयुष्यात आलेलं वादळ, वडिल झाले संन्यासी आईने उचललं होतं मोठं पाऊल

Last Updated:
अभिनेता अक्षय खन्ना 5 वर्षांचा असताना त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. त्याच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि त्यानंतर त्याच्या आईने मोठा निर्णय घेतला होता.
1/11
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा मुलगा असूनही अभिनेता अक्षय खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून बाहेर ढकल्यासारखा होता. पण त्याने 'छावा' सिनेमातून जबरदस्त कमबॅक केलं आणि त्याच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. त्यानंतर आता आलेल्या 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नाच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला आहे.
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा मुलगा असूनही अभिनेता अक्षय खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून बाहेर ढकल्यासारखा होता. पण त्याने 'छावा' सिनेमातून जबरदस्त कमबॅक केलं आणि त्याच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. त्यानंतर आता आलेल्या 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नाच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला आहे.
advertisement
2/11
स्टारकिडचा मुलगा, टॅलेंटेड अभिनेता पण तरीही अक्षय खन्नाच्या वाट्याला स्टारडम आलं नाही. वयाची 50 वर्ष त्याने एकट्यानं घालवली आहे. अक्षय खन्नाचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेलं  आहे.
स्टारकिडचा मुलगा, टॅलेंटेड अभिनेता पण तरीही अक्षय खन्नाच्या वाट्याला स्टारडम आलं नाही. वयाची 50 वर्ष त्याने एकट्यानं घालवली आहे. अक्षय खन्नाचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेलं आहे.
advertisement
3/11
अक्षय खन्ना 5 वर्षांचा असताना त्याचे वडिल अभिनेते विनोद खन्ना त्यांना सोडून ओशो आश्रमात गेले.  ते तिथे चार वर्ष राहिले. या काळात त्यांच्या कुटुंबावर वाईट परिस्थिती ओढावली.
अक्षय खन्ना 5 वर्षांचा असताना त्याचे वडिल अभिनेते विनोद खन्ना त्यांना सोडून ओशो आश्रमात गेले. ते तिथे चार वर्ष राहिले. या काळात त्यांच्या कुटुंबावर वाईट परिस्थिती ओढावली.
advertisement
4/11
अभिनेते विनोद खन्ना यांचं करिअर पिकवर असताना सगळ्या ग्लॅमर आणि मोह-मायापासून दूर, घर,संसार सोडून ते संन्यासी बनले. त्यांनी ओशो आश्रमात जाण्याच निर्णय घेतला. त्यासाठी US ला गेले तिथे ओरेगनमध्ये राहू लागले. दोन मुलं आणि बायकोला सोडून तब्बल 4 वर्ष विनोद खन्ना ओशो आश्रमात राहिले.
अभिनेते विनोद खन्ना यांचं करिअर पिकवर असताना सगळ्या ग्लॅमर आणि मोह-मायापासून दूर, घर,संसार सोडून ते संन्यासी बनले. त्यांनी ओशो आश्रमात जाण्याच निर्णय घेतला. त्यासाठी US ला गेले तिथे ओरेगनमध्ये राहू लागले. दोन मुलं आणि बायकोला सोडून तब्बल 4 वर्ष विनोद खन्ना ओशो आश्रमात राहिले.
advertisement
5/11
एका मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणाला होता,
एका मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणाला होता, "मी इतका लहान होतो की वडिल आम्हाला सोडून का गेलेत हे मला कळत नव्हतं. जसा तो मोठा झाला तेव्हा त्याला ओशो कोण आहेत, वडिल तिथे का गेले हे कळलं."
advertisement
6/11
अक्षय खन्ना म्हणाला होता,
अक्षय खन्ना म्हणाला होता, "त्याचा परिणाम फक्त घर सोडण्यापर्यंत नाही तर संन्यास घेण्यापर्यंत होता. संन्यासचा अर्थ संपूर्ण आयुष्य सोडून द्यायचा. कुटुंब फक्त त्यांच्यासाठी एक भाग होता. हा त्यांचं आयुष्य बदलणारा निर्णय होता. तेव्हा त्यांना तो निर्णय घेणं गरजेचं वाटलं. वयाच्या पाचव्या वर्षी हे सगळं समजून घेणं माझ्यासाठी कठिण होतं. पण आता मी हे सगळं समजू शकतो."
advertisement
7/11
अक्षय खन्नाने वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला,
अक्षय खन्नाने वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "याचा अर्थ असा होतो की एका गोष्टीने त्यांच्या अंर्तमनाला इतकं हलवून टाकलं होतं की त्यांना हा निर्णय घेणं योग्य वाटलं. तुमच्याकडे आयुष्यात सगळं काही आहे. असे निर्णय घेण्यासाठी माणसाच्या आत खूप मोठी उलथापालथ किंवा भूकंप व्हावा लागतो."
advertisement
8/11
ओशो आश्रमात गेलेले विनोद खन्ना जवळपास 4 वर्षांनी घरी परतले. वडिलांच्या घरी परत येण्याबाबत अक्षय खन्ना म्हणाला होता,
ओशो आश्रमात गेलेले विनोद खन्ना जवळपास 4 वर्षांनी घरी परतले. वडिलांच्या घरी परत येण्याबाबत अक्षय खन्ना म्हणाला होता, "एवढीच गोष्ट आहे की कम्यून उद्ध्वस्त झालं आणि प्रत्येकाला स्वत:चा मार्ग शोधावा लागला. तेव्हाच ते परत आले नाहीतर मला नाही वाटत की ते परत आले असते."
advertisement
9/11
वडिलांप्रमाणे अक्षय खन्ना देखील ओशोला मानतो का? यावर अक्षय खन्ना म्हणाला होता,
वडिलांप्रमाणे अक्षय खन्ना देखील ओशोला मानतो का? यावर अक्षय खन्ना म्हणाला होता, "मी ओशोंची अनेक प्रवचनं वाचली आहेत, व्हिडीओ पाहिले आहेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो."
advertisement
10/11
"मी संन्यास घेईन की नाही हे माहिती नाही पण याचा अर्थ असा होता नाही की मी त्यांच्या प्रवचनांचा आनंद घेऊ शकत नाही किंवा त्यांचा विचारांचा सन्मान करू शकत नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप सन्मान आहे."
advertisement
11/11
विनोद खन्ना ओशो आश्रमात गेल्यानंतर पुढील 4 वर्ष त्यांची पत्नी गीतांजली तलेयारखान हिनं दोन्ही मुलांना सांभाळण्याचा मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप कठिण आणि परीक्षा पाहणारा होता.
विनोद खन्ना ओशो आश्रमात गेल्यानंतर पुढील 4 वर्ष त्यांची पत्नी गीतांजली तलेयारखान हिनं दोन्ही मुलांना सांभाळण्याचा मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप कठिण आणि परीक्षा पाहणारा होता.
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement