पावसाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे, कसं आणि कधी खावं? पूर्ण माहिती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, इत्यादी साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. त्यामुळे या काळात आरोग्य खूप जपावं लागतं. भरपूर पौष्टिक तत्त्व मिळतील असा आहार घेणं आवश्यक असतं. अशाच एका पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण फळाबाबत माहिती जाणून घेऊया. (आकाश कुमार, प्रतिनिधी / जमशेदपूर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement










