तळव्यांमध्ये होते असह्य जळजळ? करा सोपे उपाय, थंड वाटेल, नसांना आराम मिळेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Foot Care Tips: सकाळी झोपेतून उठल्यावर कधी तुमच्या तळव्यांमध्ये असह्य जळजळ होते का? यामागे विविध कारणं असू शकतात. कारण काहीही असलं तरी या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, हा एखाद्या आजाराचा किंवा शारीरिक असुंतलनाचा संकेत असू शकतो. (आदर्श, प्रतिनिधी / देहरादून)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दररोज त्रिफळा चुर्ण पाण्यात मिसळून रात्रभर भिजवावं. सकाळी या पाण्यानं पाय धुवावे. यामुळे पायांची जळजळ कमी होते आणि टॉक्सिन्स बाहेर निघतात. चंदन पावडरमध्ये अनेक चमत्कारी गुणधर्म असतात. त्यात गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट तळव्यांवर लावावी. त्यामुळे शरीरातील उब कमी होऊ शकते आणि थंड वाटू शकतं. जवळपास 10-15 मिनिटं ही पेस्ट लावून मग थंड पाण्यानं धुवून घ्यावं.
advertisement
advertisement


