Kitchen Tips : पावसाळ्यात मीठ, साखरेला पाणी सुटलय? 4 टिप्सने ओलावा होईल दूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळा सुरु झाल्याने वातावरण दमट होऊन अनेक खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. पावसाळ्यात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून महिला उन्हाळ्यात पदार्थ वाळवून ठेवतात, परंतु काही असे पदार्थ आहेत जे वाळवता येत नाहीत. पावसाळ्यात अधिकतर किचनमधील मीठ आणि साखरेला पाणी सुटतं आणि त्यात ओलावा तयार होतो. तेव्हा अशावेळी हे पदार्थ खराब होऊ नये आणि त्यातील ओलावा निघून जावा यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


