'ढगफुटी'ने हाहाकार; 5 एकरवरचं सोयाबीन पाण्यात, लातूरच्या सुरेश चव्हाण यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सुरेश चव्हाण यांचे पाच एकर पीक पाण्यात गेले. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत हतबल झाले आहेत.
शशिकांत पाटील, प्रतिनिधी लातूर: अवकाळी पावसाचा लहरीपणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. दिवाळी उलटून गेल्यानंतरही लातूर जिल्ह्याला पावसाने पुन्हा एकदा अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक दिवसांच्या मेहनतीने काढणी केलेले सोयाबीनचे ढीग शेतात जमा असताना, अचानक आलेल्या या पावसाने शेकडो शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


