कोल्हापुरात धरण, बंधारे पुन्हा ओव्हर फ्लो, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून कोल्हापूर शहरातील कळंबा तलाव देखील दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement