Navratri 2025: नवरात्रीत या गोष्टी घरी आणा, अडचणींपासून होईल सुटका!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सनातन धर्मात नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घरात काही खास गोष्टी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. देवी या गोष्टींवर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांमध्ये आई जगदंबा भक्तांमध्ये राहते आणि भक्त जे काही खऱ्या मनाने मागतात, त्यांची मनोकामना पूर्ण होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement