सरकारला शक्तिपीठ महामार्ग का करायचा आहे? राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप, २०२९ साली...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलून सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातून महामार्ग नियोजित करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
वाळवा तालुक्यातून नियोजित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून सांगलीच्या ईश्वरपुर मध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
advertisement








