Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण झाली दोडकी', मुंबईतील 22 हजार महिलांचे अर्ज बाद?

Last Updated:
Ladki Bahin Yojana, लाडकी बहीण योजना: अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास किंवा माहिती चुकीची भरल्यास अर्ज अपात्र ठरतो. सध्याच्या नियमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे.
1/7
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस येणार असल्याची चर्चा सांगितली आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस येणार असल्याची चर्चा सांगितली आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
2/7
ज्या ज्या भागांमधून तक्रारी दाखल झाल्या तिथे फेरतपासणी सुरू केली आहे. मुंबईतून साधारणपणे 22 हजारहून अधिक महिलांचे अर्ज वगळण्याच आल्याची चर्चा सुरू झाल्या आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
ज्या ज्या भागांमधून तक्रारी दाखल झाल्या तिथे फेरतपासणी सुरू केली आहे. मुंबईतून साधारणपणे 22 हजारहून अधिक महिलांचे अर्ज वगळण्याच आल्याची चर्चा सुरू झाल्या आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
advertisement
3/7
महिला आणि बालकल्याण विभागाने सांगितले की, या महिलांचे अर्ज अपूर्ण असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. अर्जातील काही अडचणी दूर केल्यास या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल.
महिला आणि बालकल्याण विभागाने सांगितले की, या महिलांचे अर्ज अपूर्ण असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. अर्जातील काही अडचणी दूर केल्यास या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल.
advertisement
4/7
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास किंवा माहिती चुकीची भरल्यास अर्ज अपात्र ठरतो. सध्याच्या नियमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे.
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास किंवा माहिती चुकीची भरल्यास अर्ज अपात्र ठरतो. सध्याच्या नियमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे.
advertisement
5/7
विभागाने नमूद केले की, फेब्रुवारी महिन्यानंतर या योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाबी. त्यामुळे महिलांनी आपले अर्ज वेळेत आणि योग्य स्वरूपात भरून सबमिट करणे गरजेचे आहे.
विभागाने नमूद केले की, फेब्रुवारी महिन्यानंतर या योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाबी. त्यामुळे महिलांनी आपले अर्ज वेळेत आणि योग्य स्वरूपात भरून सबमिट करणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’चा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजनेतून दरमहा ₹1,500 इतकी रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. महिलांच्या आरोग्य, पोषण आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’चा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजनेतून दरमहा ₹1,500 इतकी रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. महिलांच्या आरोग्य, पोषण आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरली आहे.
advertisement
7/7
मुंबईत सध्या 2724 महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तर 1127 महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना देखील या योजनेतून येत्या काळात वगळण्यात येणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 22 हजार अर्ज वगळल्याची चर्चा असलेल्या विषयावर मात्र आदिती तटकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मुंबईत सध्या 2724 महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तर 1127 महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना देखील या योजनेतून येत्या काळात वगळण्यात येणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 22 हजार अर्ज वगळल्याची चर्चा असलेल्या विषयावर मात्र आदिती तटकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement