Weather Alret : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, बुधवारी आणखी संकट वाढणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोल्यामध्ये तापमान वाढ कायम असेल.
advertisement
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान तापमान 23-26 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









