तुळस सुकतेय आणि घरात कटकटी वाढल्यात… माघ महिन्यात तुम्हीही 'या' चुका तर करत नाही ना?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात माघ महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात स्नान, दान आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण या महिन्यात काही गोष्टींचे नियम पाळतो, त्याचप्रमाणे तुळशीच्या पूजेबाबतही काही विशेष संकेत दिले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जास्त पाणी घालणे टाळा: हिवाळा आणि माघ महिन्यातील थंडीमुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. या काळात तुळशीला गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ती सुकू लागते. वाळलेली तुळस घरात असणे हे अशुभ संकेत मानले जातात, त्यामुळे पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







