ग्रहणाचं सावट टळलं, पण नेगेटिव्हिटी कशी करावी दूर? सूर्यग्रहणानंतर 'अशी' करा घराची शुद्धी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. ग्रहण काळात सूर्यापासून निघणारी प्रखर आणि दूषित किरणे पर्यावरणावर परिणाम करतात, ज्याचा अंश आपल्या घरातही उरतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दान आणि मंत्रोच्चार: शुद्धीकरणानंतर गायत्री मंत्र किंवा 'ॐ सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा. तसेच, ग्रहणानंतर गरिबांना पांढरे धान्य, तांबे किंवा जुने कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे ग्रहणाचे दोष कमी होतात आणि कुटुंबात समृद्धी येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








