सूर्याचा राशीप्रवेश! काहींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, काहींना दुःख सोसावं लागणार, तुमची रास कोणती?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं, कारण ग्रहांनी चाल बदलली की त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. आपल्या कुंडलीतील ग्रह कोणत्या स्थितीत आहेत, कोणत्या दिशेत आहेत यावर आपली परिस्थिती आणि भाग्य अवलंबून असतं. आता 14 एप्रिल रोजी झालेल्या सूर्य ग्रहाच्या राशीप्रवेशामुळे काही राशींचं नशीब अक्षरश: सोन्यासारखं उजळून निघणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांना काय लाभ मिळणार आहे, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. ज्योतिषी पंडित दयानाथ मिश्र यांनी याबाबत माहिती दिली आहे. (विक्रम कुमार झा, प्रतिनिधी / पूर्णिया)
advertisement
advertisement
advertisement
advertisement