पैसाच पैसा! शुक्र-सूर्य आणणार राजयोग, 3 राशींचं नशीब पालटेल; बँक बॅलन्स वाढेल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जेव्हा 2 ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्यांची युती झाली असं म्हणतात. काही युतींमधून राजयोग निर्माण होतात. आता वृषभ राशीत शुक्र आणि सूर्य ग्रहाची युती होणार आहे. त्यातून जो सकारात्मक योग्य निर्माण होईल, त्याने काही राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघण्याची शक्यता आहे. (परमजीत, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, जवळपास 10 वर्षांनी 19 मे रोजी वृषभ राशीत सूर्य आणि शुक्राची युती होणार आहे. या युतीतून शुक्र आदित्य राजयोग निर्माण होईल. हा राजयोग राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यातच सूर्याला ग्रहांचा राजा आणि शुक्राला धन, वैभव, सुख, समृद्धीचा कारक म्हटलं जातं. त्यामुळे या ग्रहांची युती आता कोणासाठी लाभदायी ठरणार पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement