Vastu Tips: घरच नव्हे नशीब बिघडतं! कुटुंबाच्या दारिद्र्याचं हे कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा उल्लेक आहे. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा असते, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक, ज्याचा प्रभाव घरातील लोकांवर पडतो. सकारात्मक उर्जेमुळे घरात सुख, समृद्धी आणि प्रगती येते, तर नकारात्मक उर्जेमुळे जीवनात अडचणींचे डोंगर निर्माण होतात. त्यामुळे कष्ट करूनही माणसाची आयुष्यात प्रगती होत नाही. तो नेहमी काळजीत असतो. ज्योतिषी पंडित गौरव कुमार दीक्षित सांगत आहेत अशाच काही उपायांबद्दल -
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घरामध्ये एखादे बंद पडलेले घड्याळ, खराब चार्जर, खराब मोबाईल फोन, केबल, बल्ब किंवा इतर उपकरणे पडून असतील तर ती ताबडतोब काढून टाका. सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि राहू ग्रह वाईट परिणाम देऊ लागतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)