advertisement

Team India : गौतम गंभीरची हकालपट्टी कधी करणार? टेस्ट हेडकोचबाबत बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Last Updated:
Rajeev Shukla on Gautam Gambhir future : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टेस्ट टीमची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे त्याला हटवण्याची मागणी होतीये.
1/5
गौतम गंभीरला टेस्ट टीमच्या हेडकोच पदावरून हटवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठं वक्तव्य केलंय.
गौतम गंभीरला टेस्ट टीमच्या हेडकोच पदावरून हटवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
2/5
गौतम गंभीरच्या बाबतीत जो अंदाज वर्तवला जातोय. तर मी याबाबतीत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कोचला हटवण्याची अशी कोणतीही माहिती नाही, असं राजीव शुक्ला म्हणाले.
गौतम गंभीरच्या बाबतीत जो अंदाज वर्तवला जातोय. तर मी याबाबतीत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कोचला हटवण्याची अशी कोणतीही माहिती नाही, असं राजीव शुक्ला म्हणाले.
advertisement
3/5
गंभीरला हटवण्याचा कोणताच विचार नाही. किंवा त्याच्या जागी कोणत्या दुसऱ्याला देखील घेतलं जाणार नाही, असं म्हणत राजीव शुक्ला यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
गंभीरला हटवण्याचा कोणताच विचार नाही. किंवा त्याच्या जागी कोणत्या दुसऱ्याला देखील घेतलं जाणार नाही, असं म्हणत राजीव शुक्ला यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
advertisement
4/5
कोणतंही कारण नसताना मीडियामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. ही गोष्ट चुकीची आहे. अशा गोष्टींवर चर्चा थांबली पाहिजे, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
कोणतंही कारण नसताना मीडियामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. ही गोष्ट चुकीची आहे. अशा गोष्टींवर चर्चा थांबली पाहिजे, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
advertisement
5/5
साकरिया यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितलं होतं, असं राजीव शुक्ला म्हणाले आणि गंभीरच टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कोण असणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
साकरिया यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितलं होतं, असं राजीव शुक्ला म्हणाले आणि गंभीरच टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कोण असणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement