advertisement

IND vs USA : मॅच जिंकली पण गंभीरचे छावे उघडे पडले, ड्रेसिंग रूमचं वातावरण तापलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?

Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेचा 28 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
1/9
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेचा 28 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेचा 28 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
2/9
भारताने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका फक्त 132 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला आहे.
भारताने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका फक्त 132 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/9
दरम्यान वर्ल्ड कपचा हा पहिला सामना जरी भारताने जिंकला असला तरी खेळाडूंच्या अनेक चूका समोर आल्या. त्यामुळे गंभीरची टीम उघडी पडली होती.
दरम्यान वर्ल्ड कपचा हा पहिला सामना जरी भारताने जिंकला असला तरी खेळाडूंच्या अनेक चूका समोर आल्या. त्यामुळे गंभीरची टीम उघडी पडली होती.
advertisement
4/9
पहिली गोष्ट म्हणजे टीम इंडियाकडे सर्वोत्कृष्ट बॉलर्सची लाईनअप आहे,  तरी टीम इंडियाला अमेरिकेच्या फलंदाजांची झटपट विकेट काढता आली नाही.
पहिली गोष्ट म्हणजे टीम इंडियाकडे सर्वोत्कृष्ट बॉलर्सची लाईनअप आहे, तरी टीम इंडियाला अमेरिकेच्या फलंदाजांची झटपट विकेट काढता आली नाही.
advertisement
5/9
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
advertisement
6/9
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
अमेरिका खूपच दबावात खेळत होती त्यामुळे भारताला या गोष्टीचा फायदा घेऊन विकेट काढणे आवश्यक होते. पण 10 ओव्हरमध्ये भारताला 49 धावा देऊन तीनच विकेट काढता आल्या.
advertisement
7/9
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार वगळता सगळेच फ्लॉप ठरले. टीम इंडियाकडे 8 नंबर पर्यंत एक धाकड बॅटीग लाईनअप आहे. ही बॅटीग लाईनअप फ्लॉप ठरणे लाजिरवाणं आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार वगळता सगळेच फ्लॉप ठरले. टीम इंडियाकडे 8 नंबर पर्यंत एक धाकड बॅटीग लाईनअप आहे. ही बॅटीग लाईनअप फ्लॉप ठरणे लाजिरवाणं आहे.
advertisement
8/9
टीम इंडियाकडे काही अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक होते. पण सगळेच खेळाडू हवेत गेल्याने विकेट फेकून बसले. त्यामुळे टीम इंडिया पहिल्याच सामन्यात उघडी पडली.
टीम इंडियाकडे काही अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक होते. पण सगळेच खेळाडू हवेत गेल्याने विकेट फेकून बसले. त्यामुळे टीम इंडिया पहिल्याच सामन्यात उघडी पडली.
advertisement
9/9
आता जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी गौतम गंभीर मात्र नाराजच आहे आणि ड्रेसिंग रूमचं वातावरण देखील तापलं आहे.
आता जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी गौतम गंभीर मात्र नाराजच आहे आणि ड्रेसिंग रूमचं वातावरण देखील तापलं आहे.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement