Suryakumar Yadav : सुर्याला लागलं ग्रहण! बॅटीतून धावाच निघेना, 6 सामन्यात 40 चाही आकडा गाठला नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा टी20 कर्णधार सुर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धची टी20 मालिका 4-1ने जिंकली होती. सुर्यकुमारने कर्णधारपदात आपली चमक दाखवली पण फलंदाजीत त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement