T20 World Cup : संजूची एन्ट्री, अभिषेकही खेळणार... डू ऑर डाय मॅचमध्ये टीम इंडियातून दोघांना डच्चू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला. यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली. या दोन निकालांमुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे.
advertisement
advertisement
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारताने उरलेले दोन्ही सामने जिंकले तर भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे 4-4 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन टीम सेमी फायनलला पोहोचतील, कारण त्यांचा नेट रनरेट टीम इंडियापेक्षा चांगला आहे आणि 2 सामन्यांमध्ये भारताला मायनसचा नेट रनरेट प्लसमध्ये आणणं जवळपास अशक्य आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







