T20 World Cup : ...तरच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येणार, झिम्बाब्वेला किती रननी हरवावं लागणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभव झाला, त्यामुळे भारतासाठी सेमी फायनलचा मार्ग खडतर झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 220 रन केले तर त्यांना झिम्बाब्वेचा 120 किंवा त्यापेक्षा कमी रनवर ऑलआऊट करावा लागणार आहे, तरच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येऊ शकतो. भारताने झिम्बाब्वेचा 76 रननी पराभव केला तरी त्यांचा नेट रनरेट मायनस 3.800 पासून 0 पर्यंतच येऊ शकेल, त्यामुळे भारताला कमीत कमी 120 रनचा विजय गरजेचा आहे.
advertisement








