advertisement

तुळशीच्या भांड्यात ही एक गोष्ट ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

Last Updated:

ज्योतिषांच्या मते हे उपाय केल्याने धनाची कमतरता दूर होऊन समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

News18
News18
मुंबई, 30 जुलै: हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीच्या उपायांमध्ये भाग्य बदलण्याची क्षमता असते. असे अनेक तुळशीचे उपाय आहेत जे दरिद्री दूर करण्यास मदत करतात. ज्योतिषांच्या मते हे उपाय केल्याने धनाची कमतरता दूर होऊन समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय
आर्थिक समस्यांमध्ये तुळशीचे उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. शास्त्रानुसार ज्यांच्या घरात धनाची कमतरता आहे, पैसा अजिबात येत नाही, शत्रूत्व आहे, खूप तणाव आहे, त्यांनी तुळशीचा हा उपाय करावा. त्यासाठी तुळशीच्या रोपावर पाण्याऐवजी उसाचा रस अर्पण करायचा आहे. अंजीरात उसाचा रस घेऊन तुळशीच्या मुळापाशी सात वेळा नामस्मरण करून सोडावे. यामुळे संपत्तीची कमतरता दूर होईल. तीन वर्षांत परिणाम दिसायला सुरुवात होईल. लक्ष्मीची कमतरता कधीच भासणार नाही.
advertisement
 हे उपायही येतील कामी
आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीच्या मुळास जल अर्पण करावे. यासोबतच सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरू शकते. गळ्यात तुळशीचे माळ धारण करणेदेखील फायदेशीर ठरू शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुळशीच्या भांड्यात ही एक गोष्ट ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशांची कमतरता
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement