कोणी फळं खावी, कोणी फळांचा रस प्यावा? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ वारंवार देतात. त्यातही हंगामी फळं खाल्ली तर उत्तम. परंतु काहीजण म्हणतात, अख्ख फळ खाण्यापेक्षा त्याचा रस काढून प्यावा. तर, काहीजण सांगतात, फळांचा रस पिण्यापेक्षा ताजी फळं खावी, तरच त्यातले पोषक तत्त्व पुरेपूर मिळतात. मग नेमकं काय खावं आणि काय प्यावं, हा मोठा प्रश्नच पडतो. त्यामुळे याबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कोणी फळं खावी, कोणी फळांचा रस प्यावा? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर
advertisement
advertisement
advertisement