छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कधी असा विचार केला आहे का, जर तुम्ही आहारामधून मीठ कमी केलं तर त्याचा तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो? कारण की लोक असे म्हणतात जर आपण आहारामधून मीठ कमी केलं तर त्यामुळे आपला उच्च रक्तदाब हा नियंत्रणात राहतो. काहीजण म्हणतात जर मीठ कमी केलं तर त्यामुळे वाईट परिणाम देखील होतात. पण जर आपण आहारामध्ये मीठ कमी केल्याने त्याचे काय परिणाम होतात म्हणजे चांगले की वाईट हेच? आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलेलं आहे.
Last Updated: November 01, 2025, 20:09 IST