निवडणूकीचा फक्त पहिला टप्पा पार झालाय. पण भाजपने आपलं खातं ऑलरेडी खोललं आहे. भाजपचा एक खासदार निवडून आला आहे. प्रकरण आहे गुजरातच्या हायव्होल्टेज ड्राम्याचं. सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल लोकसभेसाठी निवडून आलेत, तेही मतदान न होता. कसं झालं हे?