पुणे : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत हा मधुमेहाची जागतिक राजधानी बनलेला आहे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे आणि मधुमेह असणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाचा शरीरावर अनेक वेगवेगळे दुष्परिणाम हे होत असतात. मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यावर दुष्परिणाम होऊन कायम स्वरूपी अंधत्व येऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना मधुमेहाचा त्रास होत असेल तर रुग्णांनी काळजी कशी घ्यावी? याविषयी नेत्र तज्ज्ञ संतोष भिडे माहिती यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 16:15 IST


