सध्या मुंबईचे वातावरण खूपच खराब होत आहे. त्यातच आता मुंबईकरांना तापमानाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईचे तापमान चक्क 39 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईकर खूपच हैराण झाले आहेत.आयएमडीचे प्रमुख हवामान तज्ञ विक्रम सिंग यांनी तापमानवाढीबद्दल सांगितले आहे.



