तारामन यांनी नेटवर्क18 समूहाचे संपादक-इन-चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाल्या, ग्रुप मध्ये महिला राहतात त्या लहान लहान कामं करतात एवढं नको आहे त्यामधून बाहेर येऊन व्यावसायिक बनवणे, लखपती ताईंचं यश गावागावात बोललं जावं. यावरुन लोक समजतात त्याचे परिणाम काय होतील."



