सध्या उत्तर महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची टंचाई भासताना दिसत आहे. कारण गॅस पुरवठा करणारे टँकर धारक आणि एचपी कंपनीचा करार संपला आहे. त्यामुळे नवीन करार कंपनीने केला नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईहून सिन्नर प्लांटला होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे असे वितरक सांगत आहेत.
Last Updated: Dec 26, 2025, 20:58 IST


