रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून सत्ता स्थापन करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.



