महाविकास आघाडीनं विधान सभेवर कोण जाणार? यावर कसाबसा तोडगा काढला. पण आता त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.पेच आहे की विधानपरिषदेवर कुणाला पाठवायचं? कारण ठाकरेंनी सगळ्यात आधी आपल्या हुकुमाचा एक्का टाकलाय. त्यामुळे दोन्ही मित्र पक्ष गपगार आहेत.