केंद्र सरकारनं लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. मात्र या अधिवेशनावरून आता राजकारण सुरू झालंय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलंय. त्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटलंय.