सध्या युती झालेल्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन मोठी चर्चा पाहायला मिळते. यातच आता महायुतीचं कुठे अडलंय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर देत म्हणाले की, "आम्ही एकत्रच आहोत. ते वेगळे होते. आमची युती आहेच. फक्त जागावाटप जाहीर करायंचं आहे. आम्ही एकत्रच, घोषणेची आवश्यकताच नाही."
Last Updated: Dec 26, 2025, 21:44 IST


