हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खास कारण आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं? याचं देखील एक शास्त्र आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे नारळ फोडण्याचं कारण अनेकांना माहिती नसतं. छत्रपती संभाजीनगर गुरुजी अनंत पांडव यांनी याबाबतची माहिती दिलीय.
Last Updated: December 03, 2025, 18:52 IST