महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाकडून विजयी रॅली आयोजित केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj-Uddhav Thackeray : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरे थेटच म्हणाले... पाहा Video