या सर्वेमध्ये सर्वसामान्यांना पाच प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात लोकांना सहभाग घेऊन आपलं मत नोंदवलं. या सर्वेमध्ये एकूण 14,671 लोकांनी आपली मतं नोंदवली होती. या सर्वेसाठी न्यूज१८ लोकमची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच टेलिव्हिजनवर क्यूआर कोडचा वापर करण्यात आला होता. ६ आणि ७ जून दरम्यान हा सर्वे घेण्यात आला होता.
advertisement
राहुल गांधींच्या वक्तव्यावर 'न्यूज18 लोकमत'चा सर्व्हे
1) 'नरेंदर सरेंडर' असं संबोधन कितपत योग्य?
होय - 12.45 टक्के
नाही - 87.55 टक्के
2) पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी तडजोड केली जातेय का?
होय - 75.65 टक्के
नाही - 24.35 टक्के
3) पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमीच सक्षम आणि कठोर भूमिका घेतली आहे का?
होय - 88.06 टक्के
नाही - 11.49 टक्के
4) काँग्रेस अशा प्रकारचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करतेय का?
होय - 13.73 टक्के
नाही - 86.27 टक्के
5) जवाहरलाल नेहरूंनी अयुब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाकसमोर सरेंडर केलं होतं. हा भाजपचा आरोप योग्य आहे का?
होय - 83.38 टक्के
नाही - 16.62 टक्के