संघाच्या दसरा मेळाव्यावर बोलले उद्धव ठाकरे
संघाच्या दसरा मेळावा झाला. त्यांना १०० वर्ष झाली आहे. नेमकी गांधी जयंती आली आहे. हा योगायोग म्हणावा का, जशी संघााला १०० वर्ष झाली आहे. स्वातंत्र्य सेनानी जीजी पारीक यांचं निधन झालं आहे, मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. जो लढेल त्यांना हे सरकार दाबत आहे. या सरकारने जन सुरक्षा कायदा आणला, आपण त्याला विरोध केला.
सगळ्या संघटना जर कडवे डावे, तुम्ही फक्त तोंड देखत नाव सांगत आहे.
सोनम वांगचूक यांनी अत्यंत लेह लडाखमध्ये हाड मोडणाऱ्या थंडीत जवानांसाठी सोलार टेक्लानॉजीवर छावणी बांधून दिली, पाणी मिळावी यासाठी आईस क्यूब आणले; पण न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई सुरू केली करत आहे, उपोषण सुरू केलं, पण सरकार पाहायला तयार नाही. वांगचूक यांनी विरोध करता त्यांना तुरुंगात टाकले.