वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचा सत्तेचा मार्ग खुला झाला असला तरी भाजपाने मात्र एक वरून दोन आकडी संख्या गाठली आहे. भाजपाची सत्तेची चावी थोडक्यात हुकली असून आम्ही आत्मचिंतन करू. आम्ही एक होतो एका वरून 44 झालो आम्हाला इथल्या शहरातल्या मतदारांनी विरोधी पक्षाची भूमिका वटवायला सांगितली आहे ती भूमिका आम्ही प्रभावीपणे मांडू, असे राजन नाईक यांनी सांगितले आहे.
advertisement
मतदारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे. नालासोपारा वसई-विरारमध्ये जे करदाते आहेत.जो कर भरतात त्यांचा पुरेपूर उपयोग त्यांचा कल्याणासाठी झाला पाहिजे म्हणून आम्ही चांगल यापुढे काम करूय आमचे 44 नगरसेवक या महापालिकेत पहारेकरी म्हणून काम करतील. त्याच बरोबर इथल्या सत्ताधारणा जे महापालिकेत सत्ताधारी म्हणून बसणार आहेत. चांगल्या कामासाठी आमचे नगरसेवक त्यांना सहकारी करतील आणि जनतेचा विरोधात काही का असल तर त्याचा विरोध प्रखरत्याने आवाज उठवतील,असे राजन नाईक यांनी म्हटले.
हितेंद्र ठाकूर यांनी मतदार यादीमधील घोळ असल्यामुळे 71 आले. जर घोळ नसता तर शंभरी पार केली असती यावर राजन नाईक यांनी हितेंद्र ठाकूरांवर पलटवार केला आहे.
म्हणजे जे एकाहतर निवडून आले ते स्लो नव्हतो का एका प्रभागात आचोळे चे ३ निवडून आले प्रभाग नंबर २१ मध्ये आमचा १ भाजप चा आला स्लो नव्हती तिथे त्यांची मशीन फास्ट होती. आमची स्लो होती का अस कुठे होत नाही. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण लोकशाही माणणारे आहोत,असे राजन नाईक म्हणाले आहेत.
