मुंबई महागनरपालिकेत अनेक ठिकाणी शाईवरुन वाद झाला. शाई पुसली जात असल्याने आणि बोगस मतदान या दोन मुद्द्यांवर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापलं होतं. मुंबईत महानगरपालिकेसाठी एकूण मतदान 55 टक्क्यांपर्यंतच झालं आहे. मुंबईकरांचा कौल कुणाला मिळणार ते 10 वाजता स्पष्ट होणार आहे.
मुंबई महापालिकेवर फडकणार कुणाचा झेंडा..बहुचर्चित महापालिकेचा निकाल आज होणार जाहीर आज …ठाकरे बंधू की भाजप-शिवसेना कोण मारणार बाजी…याकडे सर्वांचं लक्ष



