TRENDING:

Rohit Sharma : रोहितने 30 ओव्हरमध्ये मॅच संपवली,वादळी खेळी करत मुंबईला मिळवून दिला विजय

Last Updated:
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबईने 8 विकेट राखून सिक्कीमचा पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात रोहित शर्माने मोठा वाटा उचलला आहे.
advertisement
1/7
रोहितने 30 ओव्हरमध्ये मॅच संपवली,वादळी खेळी करत मुंबईला मिळवून दिला विजय
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबईने 8 विकेट राखून सिक्कीमचा पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात रोहित शर्माने मोठा वाटा उचलला आहे.
advertisement
2/7
खरं तर मुंबईकडून खेळताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने 94 बॉलमध्ये 155 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान रोहितने 9 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 164 होता.
advertisement
3/7
रोहितने अशाप्रकारे ही वादळी खेळी करून 30 ओव्हरमध्येच मॅच संपवली आहे. त्यामुळे मुंबईने सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवला आहे.
advertisement
4/7
खरं तर सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 236 धावा ठोकल्या होत्या. सिक्कीमकडून आशिष थापाने 79 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
5/7
मुंबईकडून यावेळी कर्णधार शार्दुल ठाकूर 2, तुषार देशपांडे, तनुश कोटीयन, शम्स मुलानी आणि मुशीर खानने प्रत्येकी 1 विकेट काढली आहे.
advertisement
6/7
या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने 155 धावांचीद दीड शतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने 30.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
advertisement
7/7
दरम्यान सिक्कीमकडून क्रांथी कुमार आणि अंकुर मलिकने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. हा सामना जिंकून मुंबईने चांगली सूरूवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहितने 30 ओव्हरमध्ये मॅच संपवली,वादळी खेळी करत मुंबईला मिळवून दिला विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल