TRENDING:

Smartphone किती दिवसात Restart करायला हवा? 90 टक्के लोकांना माहितीच नाही

Last Updated:
सध्याच्या काळात बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये रिस्टार्टचं ऑप्शन असतो. पण आपण कितीवेळा त्याचा वापर करतो. असं करणं गरजेचं आहे का? चला जाणून घेऊया.
advertisement
1/5
Smartphone किती दिवसात Restart करायला हवा? 90 टक्के लोकांना माहितीच नाही
मोबाईल फोन हँग होऊ लागला असेल, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट केव्हा केला होता? असे बरेच लोक आहेत जे आपला फोन कधीही रीस्टार्ट करत नाहीत कारण त्यांना फोन रीस्टार्ट करणे आवश्यक वाटत नाही. यामुळेच अनेकदा फोनची स्पीड कमी होणे आणि फोन हँग होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
advertisement
2/5
आज आपण पाहूया की, किती दिवसांनी तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करावा जेणेकरून फोन वापरताना तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. किती वेळानंतर मोबाईल रीस्टार्ट करायचा या प्रश्नाचे उत्तर देखील तुमचा फोन किती जुना आहे आणि तुम्ही तुमचा हँडसेट कसा वापरता यावर अवलंबून आहे.
advertisement
3/5
तुम्हाला फोनचा परफॉर्मन्स चांगला हवा असेल आणि मोबाईल स्लो काम करत असेल तर आठवड्यातून एकदा तरी फोन रीस्टार्ट करा. फोन रीस्टार्ट केल्याने मेमरी आणि प्रोसेसर रिफ्रेश होण्यास खूप मदत होते. एवढेच नाही तर मोबाईल फोन हँग होण्याची शक्यताही बरीच कमी होते.
advertisement
4/5
तुमचा फोन स्लो स्पीडने काम करत असेल, तुम्हाला गरम होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचा फोन हँग होऊ लागला असेल, या समस्या तेव्हाच उद्भवतात, जेव्हा फोन रिस्टार्ट न करता दीर्घकाळ चालू राहतो.
advertisement
5/5
याशिवाय, तुम्हाला ॲप क्रॅश होणे आणि बॅटरी बॅकअप कमी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. फोन देखील एक मशीन आहे जे थंड होण्यासाठी रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या येत असल्यास, तुम्ही तुमचा फोन आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा रीस्टार्ट करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Smartphone किती दिवसात Restart करायला हवा? 90 टक्के लोकांना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल