TRENDING:

Chanakya Niti : महिला-पुरुषाचं लग्नाच्या वेळी वय किती असायला हवं? चाणक्यनीतीत सांगितलंय परफेक्ट अंतर

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : कपलच्या वयात एक विशिष्ट अंतर असायला हवं असं म्हणतात. सामान्यपणे पत्नी पतीपेक्षा लहान असावी असं म्हणतात. पण मग लहान म्हणजे किती? हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
1/5
महिला-पुरुषाचं लग्नाच्या वेळी वय किती असावं? चाणक्यनीतीत सांगितलंय परफेक्ट अंतर
सुखी संसारासाठी, चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी कपलचं वयही महत्त्वाचं आहे.  असणं गरजेचं आहे. ते किती असायला हवं, हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य सांगतात एक यशस्वी विवाह तोच आहे, ज्यात पती-पत्नी दोघंही शारीरिक आणि मानसिकरित्या संतुष्ट असतील. यासाठी महत्त्वाचं आहे, दोघांच्याही वयातील योग्य अंतर. निर्माण करू शकतं.
advertisement
3/5
एक पुरुष जो शारीरिकरित्या सक्षम असेल तो आपल्या पत्नीच्या शारीरिक इच्छा पूर्ण करू शकतो. पण पतीचं वय पत्नीपेक्षा जास्त असेल तर तो पत्नीला समाधानी करू शकत नाही.
advertisement
4/5
वृद्ध व्यक्ती शरीराने कमजोर असतात त्यामुळे त्याने तरुण महिलेशी विवाह करू नये. पत्नीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षिक होऊ शकते. हे दाम्पत्यासाठी विषासारखं असेल.
advertisement
5/5
नवरा-बायको दोघांमधील वय योग्य असेल तर दोघंही एकमेकांना नीट समजू शकतात आणि त्यांच्यात फार वाद होणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : महिला-पुरुषाचं लग्नाच्या वेळी वय किती असायला हवं? चाणक्यनीतीत सांगितलंय परफेक्ट अंतर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल