मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पीटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मकता दाखवली आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.