ठाकरे गटानं या आरोपावर पलटवार केला. दिलीप वळसे-पाटील यांनी चुकीचं काही केलं असेल तर तुम्ही काय कारवाई करणार आहात? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.