मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकार आणि ओबीसी नेत्यांना आव्हान दिले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळते आहे.