राम मंदिराच्या लोकार्पणानंतर राज्यातील समीकरणं बदलणार असल्याचं भाकीत रवी राणांनी वर्तवलं आहे. बदललेल्या समीकरणांमुळे राजकीय गणितंही बदलणार आहेत.