TRENDING:

हिवाळ्यात का खावी उडीद डाळ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

जालना: उडदाची डाळ हा भारतीय घरांमध्ये आढळणारा सर्वसामान्य पदार्थ आहे. उडिदामध्ये असलेल्या पोषक तत्वाविषयी आपण फारसे जागरूक नसतो. मात्र उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये या डाळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. जालना येथील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.

Last Updated: November 26, 2025, 16:34 IST
Advertisement

हिवाळ्यात असे बनवा घट्ट दही; पनीर सारख्या पाडता येतील वड्या Video

Food

कोल्हापूर : बऱ्याचदा महिलांना हिवाळ्यात दही लावण्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. दररोज दह्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हंटले जाते. मात्र थंडीच्या दिवसात वातावरण थंड असल्यामुळे घरी दही नीट लागत नाही किंवा दही तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. याच सर्व बाबी लक्षात घेऊन कोल्हापूरच्या केतकी पाटील यांनी थंडीच्या दिवसात दही बनवण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या स्वतः पाककलेच्या क्लास देखील घेतात.

Last Updated: November 26, 2025, 16:05 IST

तुम्ही 'ही' चूक करताय का?हिवाळ्यात त्वचा निस्तेज दिसण्याचे कारण काय? पाहा त्वचेची काळजी घेण्याचे 'गोल्डन रूल्स' !

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपली स्किन एकदम कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते. त्यासोबतच पिंपल्स देखील मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनची कशी काळजी घ्यावी याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 26, 2025, 15:43 IST
Advertisement

Egg Pulao Secret Recipe : एकदा 'या' पद्धतीने अंडा पुलाव बनवून बघा; हॉटेलचा पुलाव विसराल! कमी वेळात सर्वात चविष्ट!

Food

पुणे: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गारठा पडत आहे. थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे आज आपण अंड्यापासून झटपट तयार होणारा पुलाव कसा बनवावा पाहणार आहोत. हा पुलाव अगदी कमी वेळात आणि काही मोजक्या साहित्यात बनतो.

Last Updated: November 26, 2025, 15:10 IST

Success story : नोकरी सोडली, वडापावचा उभारला धमाकेदार व्यवसाय, महिन्याला 3 लाखांची उलाढाल

Success Story

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील बिडकीन येथे रमेश भारती हे गेल्या सहा वर्षांपासून माऊली वडापाव सेंटर चालवत आहेत. त्यांच्या चविष्ट मसाल्यामुळे आणि चटकदार वडापावमुळे दररोज 900 ते 1000 वडापाव विक्री होतात. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावातूनही ग्राहक खास त्यांच्या वडापावसाठी येतात. या वडापाव सेंटरच्या माध्यमातून भारती यांची महिन्याला तीन लाखांची उलाढाल होत असून खर्च वजा करून 90 हजार रुपये कमाई होत असल्याचे व्यावसायिक रमेश भारती यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 26, 2025, 14:36 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात का खावी उडीद डाळ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल