
कल्याण : तांदळाची उकड घेऊन बनवलेली भाकरी 2 दिवस तर हमखास टिकेल. भाकरी ही चुकीच्या पद्धतीत बनवली तर 4 ते 5 तासात ती कडक तरी होईल नाहीतर ओलसर होऊन लवकर खराब होते. त्यामुळे प्रवासात तांदळाची भाकरी नेण्यास खूपदा टाळतात. परंतु नाचणी, तांदूळ भाकरी जास्त वेळ टिकविण्यासाठी बनवायची असेल तर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. भाकर तुटणार नाही आणि आपण 2 दिवस ठेवली तरी खराब होणार नाही.