TRENDING:

तांदळाची भाकरी मनासारखी होत नाहीय? 'या' खास आगरी पद्धतीने बनवा उकडीची भाकरी

Last Updated: Jan 19, 2026, 13:06 IST

कल्याण : तांदळाची उकड घेऊन बनवलेली भाकरी 2 दिवस तर हमखास टिकेल. भाकरी ही चुकीच्या पद्धतीत बनवली तर 4 ते 5 तासात ती कडक तरी होईल नाहीतर ओलसर होऊन लवकर खराब होते. त्यामुळे प्रवासात तांदळाची भाकरी नेण्यास खूपदा टाळतात. परंतु नाचणी, तांदूळ भाकरी जास्त वेळ टिकविण्यासाठी बनवायची असेल तर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. भाकर तुटणार नाही आणि आपण 2 दिवस ठेवली तरी खराब होणार नाही.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Kalyan Dombivli/
तांदळाची भाकरी मनासारखी होत नाहीय? 'या' खास आगरी पद्धतीने बनवा उकडीची भाकरी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल