महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेशी महाराष्ट्र हिताचा संवाद साधण्याकरीता नव्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. २०१४ साली जाहीर केलेल्या विकास आराखड्यानंतर मनसेने आणखी एक मोठे पाऊल टाकले.